पत्रकार चौथा आधारस्तंभच नव्हे, समाजाचा दीपस्तंभ !ग्रामीण पत्रकारिता लोकशाहीचा कणा बातमीच्या वेगापेक्षा सत्यता व विश्वसनीयता महत्त्वाची सुधीर मुनगंटीवार...
पत्रकार चौथा आधारस्तंभच नव्हे, समाजाचा दीपस्तंभ ! ग्रामीण पत्रकारिता लोकशाहीचा कणा बातमीच्या वेगापेक्षा सत्यता व विश्वसनीयता महत्त्वाची सुधीर मुनगंटीवार बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी ठेवण्यात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकार हा केवळ लोकशाहीचा बौथा आधारस्तंभनसूर, समाजाला योग्य दिशा दाखविणारा दीपस्तंभ आहे. सत्ताधारी असो वा प्रशासन, त्यांच्या कामकाजावर लोकशाहीच्या चौकटीत विभर्भीडपणे प्रश्न उपस्थित करून सामान्ना जनतेचा आवाज शासनदरबारी पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकात करीत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदत सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संधाच्या वतीने आयोजित बंद्रपूर किल्लास्तरीय पत्रकार मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संपाचे राज्याध्यक्ष गजानन बाधबारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. यावेळी राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य सहसचिव अविनाश राठोड, राज्य प...